एलपीजी पुरवठ्याबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, यांना प्राधान्य दिले जाईल, नियंत्रण कक्ष स्थापन !!
मध्य पूर्वेतील सध्या सुरू असलेल्या तणावाचा परिणाम आता भारतावर होत आहे. पश्चिम आशियातील सध्याच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अखंड एलपीजी पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने नियंत्रण कक्ष आणि जिल्हास्तरीय समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. घरगुती ग्राहकांसाठी गॅसची कमतरता नाही आणि नागरिकांना घाबरून जाण्याची गरज नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे. अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक … Read more