WhatsApp Group Join Now बालविवाहाला प्रभावीपणे आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकार एक नवीन पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. राजस्थानच्या पावलावर पाऊल ठेवत, राज्य सरकार विवाह पत्रिकांवर वधू आणि वर यांच्या जन्मतारखा छापणे अनिवार्य करण्याच्या प्रस्तावावर विचार करत आहे. या प्रणालीमुळे लग्नाच्या वेळी वधू आणि वर यांचे अचूक वय पडताळणे सोपे होईल आणि अल्पवयीन मुलामुलींचे विवाह रोखता येतील, … Continue reading महाराष्ट्र: बालविवाह रोखण्याच्या उद्देशाने, विवाह पत्रिकांवर जन्मतारीख छापण्यास बंधनकारक करण्याचा सरकार विचार करत आहे !!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed